Maharashtra E-Governance 150 Days Reform Program : पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेवर भर; ई-गव्हर्नन्समध्ये राज्याची मोठी झेप
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश; 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट विभागांचा गौरव मुंबई – Maharashtra E-Governance 150 Days Reform Program : राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र … Read more