Naturopathy Ashram Pune : उरुळी कांचनचा निसर्गोपचार आश्रम ठरला आरोग्य व ग्रामीण विकासाचा आदर्श – उपराष्ट्रपती
८१ व्या स्थापना दिनानिमित्त गांधी विचारांवर आधारित समग्र आरोग्य, स्वावलंबन आणि वेलनेस पर्यटनावर भर पुणे – Naturopathy Ashram Pune : महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते आणि त्यांना शाश्वतता व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी देण्यात येत … Read more